walkesvar

बाणगंगा तलाव, वाळकेश्वर: इतिहासप्रेमींसाठी आवश्यक भेट देणारे ठिकाण

पौराणिक कथेनुसार दक्षिण मुंबईतील पौराणिक वाळकेश्वर मंदिर परिसरात असलेला हा तलाव प्रभु श्री रामाच्या काळखंडातील आहे.प्रभु श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या ठिकाणी थांबले होते.त्यांना समुद्राच्या खारट पाण्याजवळ जवळपास गोडे पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांनी जमिनीवर एक बाण मारला व त्यामधून गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला तोच बाणगंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. अरबी समुद्राच्या जवळ असूनही […]

बाणगंगा तलाव, वाळकेश्वर: इतिहासप्रेमींसाठी आवश्यक भेट देणारे ठिकाण Read More »

घारापुरी लेणीचे मनमोहक सौंदर्य: छायाचित्रकारांचे नंदनवन

१) घारापुरी लेणी  भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर घारपुरी बेटावर आहेत. १९८७  मध्ये, घारापुरी लेणी  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. मनोरंजक आणि आश्चर्यकारक एलिफंटा लेणी मध्ययुगीन वास्तुकलाचा एक उत्तम  नमुना आहे.भगवान शंकराला समर्पित असलेल्या या लेण्यांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती आपल्याला पहायला मिळतात.भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि महत्वांच्या पर्यटन स्थळांपैकी

घारापुरी लेणीचे मनमोहक सौंदर्य: छायाचित्रकारांचे नंदनवन Read More »

jotiba

ज्योतिबा मंदिराचा समृद्ध इतिहास एक्सप्लोर करणे: एक पवित्र प्रवास

ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात.कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्‍नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे

ज्योतिबा मंदिराचा समृद्ध इतिहास एक्सप्लोर करणे: एक पवित्र प्रवास Read More »

khandoba

खंडोबा मंदिर पाल: त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व समजून घेणे

१)खंडोबाचा इतिहास :   खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या ठिकाणापासून. लोककथा या देवतेस शंकराचा अवतार मानतात. महामाळसा,बाणाई या पार्वती वंगा यांच्या, आणि रक्त पितृ खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ घोडा नंदीचा अवतार मानला आहे .खंडोबाचा भक्तिपंथ विवाद बाराव्यापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्य

खंडोबा मंदिर पाल: त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व समजून घेणे Read More »

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीयामागील(Akshaya Tritiya)इतिहास,आध्यात्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घेणे

अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे.हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवीची) जयंती, परशुराम जयंती, आणि बसवेश्वर महाराज जयंती असते.

अक्षय्य तृतीयामागील(Akshaya Tritiya)इतिहास,आध्यात्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घेणे Read More »

रमजान ईद

रमजान ईद:इस्लामिक संस्कृतीत ईद-उल-फित्रचे(रमजान ईदचे)महत्त्व

रमजान ईद( ईद-ए-मिलाद) म्हणजे ‘अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध

रमजान ईद:इस्लामिक संस्कृतीत ईद-उल-फित्रचे(रमजान ईदचे)महत्त्व Read More »

mahaveer jayanti 1

भगवान महावीर यांचे जीवन आणि वारसा संक्षिप्त इतिहास

भगवान महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो.भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला. पंचांगानुसार, जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल

भगवान महावीर यांचे जीवन आणि वारसा संक्षिप्त इतिहास Read More »

ramnavmi 6

रामनवमीचे महत्त्व समजून घेणे: भगवान रामाचा जन्म साजरा करणे

रामनवमी म्हणजे चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार श्री राम यांचा जन्म झाला, हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचा जन्म याच दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस रामजन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. रामजींच्या जन्मोत्सवामुळे या तिथीला रामनवमी असे म्हणतात.

रामनवमीचे महत्त्व समजून घेणे: भगवान रामाचा जन्म साजरा करणे Read More »

gudhipadva

गुढीपाडवा भारतातील विविध प्रदेशातील गुढीपाडव्याच्या परंपरा आणि चालीरीती

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर  साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारात उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे

गुढीपाडवा भारतातील विविध प्रदेशातील गुढीपाडव्याच्या परंपरा आणि चालीरीती Read More »

water parks

मुंबईजवळील शीर्षस्थानी असलेले  १० वॉटरपार्क

मार्च  महिना सुरू झाला आहे आणि शाळांनाही सुट्टी सुरु झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उन्हाळ्याचे दिवस आनंद साजरा करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. मुंबईतदेखील उन्हाने हल्ली जास्त काहिली व्हायला लागली आहे. अशामध्येच सगळे ग्रुप आता प्लॅन करतात ते मुंबईतील वेगवेगळ्या वॉटर पार्कमध्ये जाऊन मजामस्ती आणि धमाल करण्याचे. कारण इतक्या उन्हाळ्यात पाण्यात डुंबण्यासारखी मजा कुठेच

मुंबईजवळील शीर्षस्थानी असलेले  १० वॉटरपार्क Read More »

Translate »
Scroll to Top