निसर्ग­-पर्यटन

sanjay

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांचा समृद्ध इतिहास शोधत आहे

मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर (पण मुंबईच्या पंचक्रोशीत) हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ चौरस किमी आहे. येथील कान्हेरी लेण्यांमुळे याला (कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ हे नाव पडले. ब्रिटिश आमदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. क्षेत्रफळाचे “कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान” निर्माण झाले. १९७४ साली त्याचे नाव ‘बोरीवली राष्ट्रीय उद्यान’ असे झाले. १९८१ […]

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांचा समृद्ध इतिहास शोधत आहे Read More »

karnala fort

कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य: इतिहास आणि निसर्ग यांचे मिश्रण

कर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो.रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे १२ कि. मी. अंतरावर आहे. इतिहास : देवगिरीचे यादव (१२४८ –१३१८) आणि तुघलक शासक (१३१८ –१३४७) यांच्या अंतर्गत किल्ला सुमारे १४०० पूर्वी बांधला गेला आहे, हा किल्ला  नंतर

कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य: इतिहास आणि निसर्ग यांचे मिश्रण Read More »

Translate »
Scroll to Top