सांस्कृतिक-पर्यटन

सदाशिव

सदाशिव गडाला भेट का द्यावी ? एक्सप्लोर करण्यासाठी शीर्ष 5 कारणे

सदाशिवगडचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडपासून ६ कि.मी.वर आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे. पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी (हजारमाची) या गावातून या डोंगरावर जाता येते. संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे १००० पायऱ्या आहेत. इतिहास : इसवीसन १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कराड परीसर जिंकून घेतला. कराडहून विटा – विजापूरकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या सुर्ली घाटावर […]

सदाशिव गडाला भेट का द्यावी ? एक्सप्लोर करण्यासाठी शीर्ष 5 कारणे Read More »

गुणवतंगड

गुणवंतगड किल्ला: सुरक्षित आणि मनोरंजक साहसासाठी टिप्स

गुणवंतगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. कराड – चिपळूण या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्याचा आकार त्यावरील वास्तूंचे अवशेष, पाण्याची व्यवस्था पाहाता हा केवळ टेहळणीचा किल्ला असावा.गुणवंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या मोरगिरी गावामुळे या किल्ल्याला मोरगिरीचा किल्ला या नावानेही ओळखतात. दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले खाजगी वहानाने

गुणवंतगड किल्ला: सुरक्षित आणि मनोरंजक साहसासाठी टिप्स Read More »

sion fort

सायन किल्ला: एक संक्षिप्त इतिहास तुम्हाला माहित असावा

सायन किल्ला महाराष्ट्राच्या मुंबई शहरातील एक किल्ला आहे. हा किल्ला भारतातीत ब्रिटिश सरकारने बांधला होता. याची रचना १६६९ ते १६७७ दरम्यान झाली. त्यावेळी हा किल्ला ब्रिटिश अधिपत्याखालील परळ बेट आणि पोर्तुगीज अंमलाखालील साष्टी बेटांच्या सीमेवर होता.येथून जवळ असलेले शिवडीचा किल्ला आणि रिवा किल्ला हे एकमेकांना संरक्षण पुरवीत. १९२५ मध्ये हा किल्ला पहिल्या प्रतीची वारसा इमारत

सायन किल्ला: एक संक्षिप्त इतिहास तुम्हाला माहित असावा Read More »

हरिहर किल्ला

हरिहर किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम वेळ

हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात

हरिहर किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी सर्वोत्तम वेळ Read More »

shanivar wada

शनिवार वाडा: प्रथमच भेट देणाऱ्यांसाठी मार्गदर्शक

शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शनिवारवाड्याचा इतिहास :  शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२

शनिवार वाडा: प्रथमच भेट देणाऱ्यांसाठी मार्गदर्शक Read More »

bealpur

बेलापूर किल्ल्याला का भेट द्या: हे ऐतिहासिक स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी मुख्य कारणे

बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईतील एक खाडीलगतचा किल्ला आहे. हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी याने बांधला आहे. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीज व मराठा साम्राज्यात होता. १९व्या शतकाच्या पुर्वार्धात हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मध्य रेल्वेच्या सीबीडी बेलापूर ह्या रेल्वे स्थानकापासून २.५  किमी लांब आहे. सध्या ह्या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. इतिहास:  इ. स. १५६० ते १५७० मध्ये

बेलापूर किल्ल्याला का भेट द्या: हे ऐतिहासिक स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी मुख्य कारणे Read More »

vasai fort

वसई किल्ला संवर्धन प्रयत्न: भविष्यातील पिढ्यांसाठी इतिहास जतन करणे

1) वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.फोर्ट वसई (मराठीमध्ये वसई किल्ला, पोर्तुगीजमध्ये फोर्टालेझा डे साओ सेबॅस्टिआओ दे बाकेम, इंग्रजीमध्ये फोर्ट बासेन) हा कोकण विभाग, महाराष्ट्र, भारतीय संघराज्यातील

वसई किल्ला संवर्धन प्रयत्न: भविष्यातील पिढ्यांसाठी इतिहास जतन करणे Read More »

govindgad

प्रवास मार्गदर्शक: गोविंदगड किल्ल्यावरील अविस्मरणीय सहलीचे नियोजन कसे करावे

1)गोविंदगड हा भारतातील महाराष्ट्रातील चिपळूणपासून ६.२ मैल अंतरावर वशिष्ठी नदीच्या दक्षिणेला एक छोटासा किल्ला आहे . या किल्ल्याच्या  तीन बाजूंनी नदी आणि चौथ्या बाजूला  खंदक आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी किल्ला. तो चिपळूण तालुक्यामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर आहे. चिपळूण शहर वाशिष्ठी नदीच्या तीरावर वसले असून समुद्रातून खाली जाणारे व्यापारी मार्ग वाशिष्ठी नदीच्या दाभोळ खाडीतून खाली येत आहे

प्रवास मार्गदर्शक: गोविंदगड किल्ल्यावरील अविस्मरणीय सहलीचे नियोजन कसे करावे Read More »

घारापुरी लेणीचे मनमोहक सौंदर्य: छायाचित्रकारांचे नंदनवन

१) घारापुरी लेणी  भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर घारपुरी बेटावर आहेत. १९८७  मध्ये, घारापुरी लेणी  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. मनोरंजक आणि आश्चर्यकारक एलिफंटा लेणी मध्ययुगीन वास्तुकलाचा एक उत्तम  नमुना आहे.भगवान शंकराला समर्पित असलेल्या या लेण्यांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती आपल्याला पहायला मिळतात.भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि महत्वांच्या पर्यटन स्थळांपैकी

घारापुरी लेणीचे मनमोहक सौंदर्य: छायाचित्रकारांचे नंदनवन Read More »

Dategad

दातेगड किल्ला:किल्ल्याचा इतिहास आणि निसर्ग सौंदर्ययाचे महत्त्व जाणून घेणे

दातेगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पाटण तालुक्यातील पाटण या गावी आहे.पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक लाल कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैभव म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.दातेगडाला भव्य असा इतिहास आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १०२७ मीटर उंचीवर आहे. या गडाचे क्षेत्रफळ दोन

दातेगड किल्ला:किल्ल्याचा इतिहास आणि निसर्ग सौंदर्ययाचे महत्त्व जाणून घेणे Read More »

Translate »
Scroll to Top